मुंबई (प्रतिनिधी) - गाड्यांना ग्रीन सिग्नल' असतानाही रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. या प्रकरणी संबंधित कार चालवणाऱ्या महिलेला मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर ६५ वर्षीय महिलेची सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली. सदानंद भाताडे मुंबईतील मरिन ड्राइव्ह परिसरात २२ जानेवारी २०११ रोजी झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडले होते. रस्ता ओलांडताना दुर्घटनेसाठी मर्चट यांना घटनास्थळी दाखल होऊन कारने दिलेल्या धडकेत जबाबदार धरता येणार तात्काळ त्यांना भाता. चा मृत्यू झाला नसल्याचं कोर्टाने म्हटलं. रुग्णालयात उपचारासाठी होता. कार चालवणाऱ्या ६५ मर्चेट मिडल लेनमधून दाखल केलं, पण त्यांचा वर्षीय कल्पना मर्चट यांना । धीम्या गतीने गाडी मृत्यू झाला होता, असं भाताडे च्या मृत्यू साठी चालवत होत्या. भाताडे मर्चट यांच्या मागील कार जबाबदार ठरवण्यात आलं उजव्या बाजूने गाडीसमोर चालवणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने होतं. वाहनांना ग्रीन आल्यामुळे त्यांना गाडीची कोर्टाला सांगितलं. कोर्टाने सिग्नल सुरु असताना जोरदार धडक बसली. ते साक्षी आणि पुराव्यांच्या भाताडे रस्ता ओलांडत जागीच कोसळून बेशुद्ध आधारे कल्पना मर्चट यांना होते. त्यामुळे या पडले. पोलिसांनी क्लीन चिट दिली आहे.
box
२२ जानेवारी २०११ रोजी मरिन ड्राइव्ह परिसरात ग्रीन सिग्नल असतानाही सदानंद भाताडे रस्ता ओलांडत होते. त्यामुळे ते कल्पना मर्चेट या महिलेच्या गाडीखाली आले आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना कल्पना मर्चेट वेगात गाडी चालवत नसल्याचं आढळलं. तसंच गाड्यांना ग्रीन सिग्नल सुरु असतानाही भाताडे रस्ता ओलांडत असल्याची बाब समोर आली. त्या दिवशी नेमके काय घडले?